अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल “एवढ्या” कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, मोठं कारण समोर.. 

April 22, 2026

अहिल्यानगर -निविष्ठा विक्रीमध्ये अनियमितता आणि लिकिंग होत असल्याच्या तक्रारीवरून कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून केलेल्या कारवाईत जिल्ह्यातील सहा कृषी...
Read more

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, वडिलोपार्जित जमीन वाटप झाले सोपे….

April 21, 2026

राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क संपूर्ण माफ केले आहे....
Read more

कांद्याला मिळाला तब्बल “एवढा” भाव

April 19, 2026

राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 1250 रुपये भाव मिळाला. कांद्याची राहाता बाजार समिती 5018 गोण्यांची आवक झाली. कांदा...
Read more

शेतकऱ्यांना दिलासा… पीक पाहणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ 

March 18, 2026

मुंबई – रब्बी हंगामातील पीक पाहणी पूर्ण न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेतला आहे. रब्बी हंगामातील सहाय्यक स्तरावरील पीक...
Read more

खुशखबर! शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली, “तो” निर्णय जारी

March 17, 2026

मुंबई – राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून थकलेल्या नमो शेतकरी योजनेच्या आठवा हप्त्या वितरणाला सरकारने...
Read more

शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू, साकूर परिसरातील घटना

March 15, 2026

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर शिवारातील बोराटे वस्ती येथे एका शेतकऱ्याचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वार – रविवार दि....
Read more

कोणत्या बँकेतील शेतकर्‍यांना कर्जमाफीचा फायदा? मोठी अपडेट समोर 

March 7, 2026

मुंबई – राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत गेल्या २४ तासांपासून सुरू असलेला गोंधळ अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
Read more

भल्या सकाळी शेतकरी गोठ्यात गेला आणि समोर बघताच… पठार भागातील घटना

March 7, 2026

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील पठार भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार अजूनही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. पठार भागातील घारगांव...
Read more

CM देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ; नगर जिल्ह्यातील तब्बल “इतक्या” शेतकऱ्यांना होणार फायदा

March 7, 2026

अहिल्यानगर – राज्यातील महायुती सरकारने शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफी देण्यात येणार असल्याचे...
Read more

अर्थसंकल्पात कुणासाठी काय मिळाल? जाणून घ्या संपूर्ण बजेट..

March 6, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2026-27 वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यात गावापासून शहरांपर्यंत,...
Read more